जर तुम्ही काट्यांवर लक्ष केंद्रित केले तर, फुलांची प्रशंसा करू शकणार नाही. पण, जर तुम्ही फुलांकडे प्रथम लक्ष केंद्रित केले; तर काटे जास्त टोचणार नाहीत. त्याचप्रमाणे लोकांच्या सद्गुणांवर लक्ष केंद्रित करा, दुर्गुणांवर नको! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral