नेमकं खरं काय....? आत्ता थोड थोड काही समजतंय नीट मी आंधळा झालो होतो ना प्रेमात, आत्ता चार मित्र भेटली अन ती तुम्हाला जवळ झालीस, चार दिवस नसतील झालेत अन तुम्ही असे नातं तोडल की ते आज पण तुझचं आहेत, तर मी म्हणू शकतो मी त्यांना आधी दूर ठेवायला सांगितलं तर मलाच दूर का केलं. खूप काही नेगेटिव्ह गोष्टी पॉसिटीव्ह करून नातं टिकवले तरीही दूरच केलं ना, खर तर तुम्हाला काय समजणार कुणाचा जीव किव्वा त्यांना पण काय समजणार कुणाचं प्रेम,, जे कुणी स्वासा प्रमाणे जपले जेव्हा पासून प्रेम झालं समजलं तेव्हा पासून आज पर्यंत कधी समोर नाही आलो, असं नव्हतं ते खोटं होते म्हणून किंवा असही नव्हतं मला भीती वाटत होती, हे तर त्यांनाच माहित काय खरं ते, खरं कारण तर माझं प्रेम बाकीं सारख नाहीत म्हणून दूर राहिलो.।। गैरसमज तर नव्हता कधीच पण आता नक्की होईल, नेमकं काय करण तूला ते माझ्या पेक्षा जवळ झाले होते? त्यांना जवळ करून मला दूर केलं, अगं माझी अडचण नकोय म्हणून मी थोड बाजूला सरकत होतो अन ते ही तूच केलं खरं बोललेलं नाही सहन झालं तुला, मी नाही बोलणार म्हटल्यावर नाही बोलणार ना विश्वास नव्हता का, तेवढ करून पण अजून ब्लॉक करायची काय गरज होती, खरं काय.. हे जे घडलं यात माझ्या चुका होत्या का सगळ्यां बाबतीत नीट विचार कर आणि आठव, तू जर आधीच