संवाद होणं पण गरजेचं आहेत, काही गोष्टी बोलणं पण महत्वाच आहेत, अन भेटणं पण गरजेचं आहे, पण.... कस एकाने विचार करून अर्थ नाहीत, त्यात समोरच्या व्यक्तीला पण ओढ असली पाहिजे.. समोरचा व्यक्ती आज काहीही करू शकतो याचा भान असून सुद्धा फरक नाहीये,, सगळं काही सोडून सुद्धा जायला तयार आहेत फक्त तुमच्या ख़ुशी साठी... कारण तो तर दूर नाही राहू शकत आणि तुम्हाला जवळ सहन होत नाहीये.।। तुम्ही काय करू शकता, आहेत काही उत्तर तुमच्याकडे,, त्याला तुम्ही भेटू शकता कारण आज त्याच भविष्य तुमच्या हातात आहेत.. विश्वासाची गोष्ट आहेत त्याला आहेत तुम्हाला आहेत त्या वर.. आज पर्यंत तो फक्त बोलला लढत