Nojoto: Largest Storytelling Platform

अपघातात लोक मरतात त्या साठी सरकारने हेलमेट ची सख्त

अपघातात लोक मरतात त्या साठी सरकारने हेलमेट ची सख्ती केली 
चला चांगल आहे स्वागत आहे या (नवीन) नियमाच...
पण कर्जामुळे, बाजारभावमुळे शेतकरी आत्महत्या करतात ते थंबवन्यासाठी सरकारने  कोणती उपाययोजना अंमलबजावणी केली
अपघातात लोक मरतात त्या साठी सरकारने हेलमेट ची सख्ती केली 
चला चांगल आहे स्वागत आहे या (नवीन) नियमाच...
पण कर्जामुळे, बाजारभावमुळे शेतकरी आत्महत्या करतात ते थंबवन्यासाठी सरकारने  कोणती उपाययोजना अंमलबजावणी केली