देवाने दिलेल्या या आयुष्यात आपल्याला सर्वं काही हवं असतं मग ते सुखं म्हणून नका , समृद्धी म्हणू नका , पैसा आडका म्हणू नका , शांती म्हणू नका , श्रीमंती म्हणू नका , पदप्रतिष्ठा म्हणू नका पण कसं असतं ना आपल्याला एकाच वेळी या सर्वं गोष्टी काही मिळवता येत नाही कारण काहीतरी मिळवायला काहीतरी गमवायलादेखील लागतं मग ते कोणत्याही स्वरूपात असू देत. उदा. वेळ , वय . ©नीरज शेळके इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #newthoghts