आणि समोरची व्यक्ती
गैरसमज दूर करत नसेल तर एक त्याचे किव्वा
तिचे मन बदललेले असते पहिल्या नात्याची
त्या व्यक्तीला काहीच गरज नसते,
त्या नात्यात त्या तुटलेल्या व्यक्तीचे ते बोलणे ते
गैरसमज तो राग या मध्ये कितपट ठेवावं याची
जाणीव मात्र मलाही नाहीये,
ज्याची त्याची कहाणी त्रास वेग-वेगळा असतो