जेव्हा समजलं ..की तिही लिहिते.. तिही तिचे शब्द चारोळी कवितेत मांडते.. मग मीच तिला बोललो की... " तुझ्या माझ्या शब्दांचा मेळ साधून.. दोघांच्या आयुष्याची एकच कविता लिहिलं तर...! जेव्हा समजलं .की तिही लिहिते...✍️