जी व्यक्ती कमी बोलतात व मनातलं कधीच कोणाला सांगतच नाही..व ऐकटं राहण्यात समाधान मानतात. ती व्यक्ती गर्वीष्ट मूळीच नसते ते व्यक्ती आयूष्यात सदैव प्रगतीशील राहतात..ते व्यक्तीच सदैव कौतूक होत असतं..व समाजात वेगळी छाप असते.. ©ganesh suryavanshi कमी बोलणारेच समाजात सदैव कौतूकच असतं #DilKiAwaaz