सूर्य सकाळी उगवतो ! सायंकाळी मावळतो ! पृथ्वी स्वतःभोवती फिरते ! घड्याळाचा काटा सतत फिरत असतो पाऊस पडला, थंडी वाजली, वादळ आले, भूकंप आला म्हणून हे सारे थांबले का? मग आपण का थांबायचे संकटे येतात जातात आपण का जगणे सोडायचे वाटचाल