Nojoto: Largest Storytelling Platform

कुणी जर तुमच्याशी रोज बोलत असेल. तुम्हाला त्याच्या

कुणी जर तुमच्याशी रोज बोलत असेल. तुम्हाला त्याच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट हक्काने सांगत असेल. आणि अचानक त्यांनी तुमच्याशी बोलणं बंद केलं, तुम्हाला मॅसेज करणं बंद केलं असेल. तर, नक्कीच तुमचं काहीतरी चुकलं असेल. एकतर तुम्ही त्या व्यक्तीच्या बोलण्यावर दुर्लक्ष करत आहात, किंवा त्या व्यक्तीशी फक्त कामापुरते बोलता, तो तुमच्याशी वेळात वेळ काढून बोलतो मात्र तुम्ही त्याला वेळ नाही म्हणून टाळत आहात असं काहीतरी वाटत असते. खरं आहे एखादा व्यक्ती तुम्हाला महत्व देतो. तुमच्यावर प्रेम करतो. पण असं झाल्यावर त्या व्यक्तीला खूप दुःख होतो. त्याला खजील झाल्यासारखं वाटतं. आणि पुढे त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नको म्हणून न बोलणं च योग्य समजते. कारण तुमच्याविषयी असलेलं आदर कमी कमी होत जाते. आणि आहे ते नातं न बोलण्यामुळे तुटण्याची वेळ येते. तेव्हा आहे ते नातं जपायचं प्रयत्न करा.. (प्रीत )
कुणी जर तुमच्याशी रोज बोलत असेल. तुम्हाला त्याच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट हक्काने सांगत असेल. आणि अचानक त्यांनी तुमच्याशी बोलणं बंद केलं, तुम्हाला मॅसेज करणं बंद केलं असेल. तर, नक्कीच तुमचं काहीतरी चुकलं असेल. एकतर तुम्ही त्या व्यक्तीच्या बोलण्यावर दुर्लक्ष करत आहात, किंवा त्या व्यक्तीशी फक्त कामापुरते बोलता, तो तुमच्याशी वेळात वेळ काढून बोलतो मात्र तुम्ही त्याला वेळ नाही म्हणून टाळत आहात असं काहीतरी वाटत असते. खरं आहे एखादा व्यक्ती तुम्हाला महत्व देतो. तुमच्यावर प्रेम करतो. पण असं झाल्यावर त्या व्यक्तीला खूप दुःख होतो. त्याला खजील झाल्यासारखं वाटतं. आणि पुढे त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नको म्हणून न बोलणं च योग्य समजते. कारण तुमच्याविषयी असलेलं आदर कमी कमी होत जाते. आणि आहे ते नातं न बोलण्यामुळे तुटण्याची वेळ येते. तेव्हा आहे ते नातं जपायचं प्रयत्न करा.. (प्रीत )