हे जे घडत त्यात मुलं मुली दोघेही आहेत
आहेत काही प्रामाणिक पण ते शोधायचं अवघड आहे,
मी तर म्हणतो पहिले मुले पुढे होते या बाबतीत पण आता
जास्त मुली पुढे निघून गेल्या सगळ्या तर नाही पण आहे,
रोज बघतो लहान लहान आहेत खूप काही मी खूप वाईट
शब्दात बोललो असतो त्या मुलांना पण आणि मुलींना पण
एवढा राग येतो नीट अक्कल तरी आलीये का प्रेम केलं नंतर लग्न जरी केलं तर ते नातं आयुष्यभर टिकेल हे कशावरून,
लहानपणी चा राजा राणी चा खेळ नाहीये हा कसला,