Find the Latest Status about हलषष्ठी व्रत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हलषष्ठी व्रत.
जनार्दनाचार्य वन्दे मातरम्
बलराम (हलषष्ठी) की शुभकामनाएं
Hariom Rajput
मैं तेरे नाम का व्रत भी रख लू तु मेरे साथ चलने का इरादा तो कर सात जन्मों का साथ क्या दो पल के दुख में साथ रहने का वादा तो कर मैं तेरे साथ खुश हूं तू भी मेरे साथ खुश रहने का इरादा तो कर #व्रत
Sukhdev Panday
ब्रह्मा,विष्णु,महेश जी हमेशा ध्यान की मुद्रा में इसलिए रहते है ताकि उनकी पत्नियां उनसे बहस ना करे। बाकी सब मोह माया है। ©Sukhdev Panday मौन व्रत
kalyani dhabale
व्रत..तुझ्यासाठीचं श्रृंगार केल्याशिवायही मी तुला आवडते... पण मला आवडते तुझ्यासाठी सजणे... आठवून तुझं प्रेम कधी कधी ऊर भरून येतो तू माझा म्हणून अभिमान वाटतो... असेल जर पुनर्जन्म तर मी तुझीच होईन... प्रत्येक जन्म तुझ्यासाठी घेईन माहीत आहे व्रताने काही आयुष्य वाढत नाही तरीही व्रत हे निमित्त असतं बाकी काही नाही... त्यात लपलेलंं प्रेम असते, जन्मजन्मांची प्रित असते...! #पौर्णिमा #व्रत
Pratibha Kamble
रही गुफा मे पार्वती सखी सह खाकी फुल सुखी पत्री पेडो की लिंग स्थापित किया बालू का नदी किनारे आयी भाद्रपद तृतीया चढाए फुल माला रजाई सुबह रंगोली की पूजा आरती की प्रार्थना श्रवण की हरतालिका कथा किया जागरण गुफा मे सखी सहित ©Pratibha Kamble हरीतालिका व्रत
Pratibha Kamble
हिला शिव का स्थान प्रकट हुए बोले पार्वती वर मांगो कहा पार्वतीने आप ही चाहिये मुझे पती बस इतनी ही प्रार्थना मेरी भगवान शिव ने दिए वरदान दिया आशीर्वाद ©Pratibha Kamble हरीतालिका व्रत
Pratibha Kamble
नक्षत्र मे श्रेष्ठ चंद्र ग्रह में श्रेष्ठ सूर्य देवाधिदेव श्रेष्ठ नारायण नदी मे श्रेष्ठ गंगा और सारे व्रतो में श्रेष्ठ प्रत हरतालिका आए हे भाद्रपद तृतीया को होळी मुक्ती सात जन्म के पापो से मिले हे राज टिके सौभाग्य ©Pratibha Kamble हरीतालिका व्रत
gauri kulkarni
मनाचं व्रत कधी कधी आकाशात ढग दाटून येतात. त्यामुळे सूर्याचं अजिबातच दर्शन होत नाही. आपल्या मनावरही असंच विचारांचे ढग दाटून मळभ येते. अशा परिस्थितीत सगळंच बिनसल्यासारखं होतं. हे मळभ दूर करणे सर्वस्वी आपल्याच हातात असतं. ते कसं? साध्या सोप्या पद्धतीने करता येतं ते म्हणजे विचारांचा , मनाचा उपवास. मनाचा उपवास करायचा,कसा? जसं आपण उपवास करताना मनाला खाण्याच्या बाबतीत यावर घालतो तसंच वाईट विचार मनात आले की मनाला बजावत राहायचं. खरं तर याला उपवास म्हणण्यापेक्षा व्रत म्हणता येईल. आयुष्य अजून थोडंसं मधुर करण्याचं व्रत. कधीही कुठेही करता येईल असं. गरज आहे ती फक्त मनावरचं मळभ दूर करून दृष्टिकोन स्वछ राहण्यासाठी प्रयत्न करत राहण्याची. मलाही कुठे जमतंय अजून पण करतेय अडखळत प्रयत्न. जरासं अवघड आहे पण अशक्य नाही. पटलं तर ट्राय करून बघा. प्रत्येकाला आज एक तरी क्षण व्रतस्थ ,मानासिक समाधान देणारा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!! #मनाचं व्रत