Find the Latest Status about महत्वाचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महत्वाचं.
Monika
खूप लोकांच्या तक्रारी असतात. आमचे ज्यांच्याशी नाते आहे. ते आम्हाला वेळ च देत नाही. दुसऱ्या च सोडा माझ्या वरून च मी सांगते मी पण माझ्या फ्रेंड्स, भावंडाणा, फॅमिली मेंबर कोणी ही असेल जर त्यांनी मला कधी वेळ दिला नाही तर मी रागावते तक्रार करते. मग मी विचार केला, ज्यांना मी माझे सर्वस्व मानते, पण मी त्यांच्या साठी शेवटच्या नंबर ला आहे बहुतेक, माणूस वेळ तेथे च देतो जेथे त्याची रुची असते.आपण जबरदस्ती ने एखाद्याला आपल्याशी बोलायला लावू शकत नाही. आणि जर तरी तो आपल्यावर दया दाखवून किंवा आपलं मन राखण्यासाठी बोलला तरी ,त्याच मन मात्र दुसरीकडे कडे असते.आपला प्रियकर किंवा प्रियसी किती बिझी असली जर त्याच किंवा तीच तुमच्या वर खरच प्रेम असेल तर ते तुमच्या शी बोलायला वेळ काढतील च, असं होऊ च शकत कोणत्याही वेक्ती कडे थोडा ही वेळ नसेल का की तो तुमच्या शी बोलू नाही शकणार,आपण किती ही बिझी असलो तरी आपण जेवतो ना, पाणी पितो ना, फिरायला ही जातो, आपली जी आवड आहे ती आपण जोपासतो.मग जी आपल्यासाठी जीव टाकतात त्यांना थोडा तरी वेळ द्यायला हवा असं मला तरी वाटत. जर प्रेम असेल तर च ती किंवा तो आपल्या साथीदाराला वेळ देतो, प्रेम नसून फक्त टाइम पास असेल तर तो किंवा ती फक्त गरजेपूरत संपर्कात असतात.पण कोणत्याही नात्या साठी वेळ इतकी का महत्वाची असते. आपण ज्याच्या सोबत जास्त वेळ घालवतो आपल्या मनाचा लगाव त्याच्या कडे च जास्त असतो.मग तो आपला जोडीदार असो, फॅमिली असो, फ्रेंड्स असो, की आपले काम असो, आपल मन तेथे च लागेल,जेथे आपलं मन लागत, आपल्या चेहऱ्यावर हसू येत तेथे च मन गुंतवलेलं कधी ही चांगल,वेळ देण म्हणजे नक्की काय? वेळ देण म्हणजे आपल्या आयुष्याचा भाग कोणाला तरी देणे,कोणी जर तुम्हाला वेळ देत असेल तर तो फक्त त्याचा वेळ देत नाही तुम्हाला तो स्वतः च आयुष्य तुम्हाला देतो.म्हणून कोणत्याही नात्यामध्ये एकमेकांच्या सोबत चांगला वेळ घालवणे गरजेचं आहे.जर एकमेकांच्या सोबत वेळ घालवला च नाही. तर भावनिक दृष्ट्या कसे ते जोडले जातील.कसे एकमेकांना समजून घेतील, एखाद्या विद्यार्थ्याला उच्च पदवी हवी असेल तर त्याला किती वेळ द्यावा लागतो.कोणताही टार्गेट पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा च लागतो. आयुष्यात जे काही आपल्याला हवं असत त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा च लागतो,तस नात्या च्या बाबतीत तस च आहे. आपण एखाद्या नात्याला वेळ दिला नाही. तर ते नाते कधीच मजबूत होणार नाही.जर समोर चा वेक्ती तुमच्या साठी कधीच अवलेबल नसेल, नेहमी बिझी असेल, तर समजून जा त्याच्या आयुष्यात तुमचा नंबर लास्ट नंबर ला आहे.म्हणून त्याला कधीच विचारायचं नाही. त्याच्या आयुष्यात तुमचे स्थान काय आहे. स्वतः च्या मनाला च विचारा समोर च्या वेक्ती च्या आयुष्यात तुमची काय जागा आहे.ज्या माणसाच तुमच्या वर खरच प्रेम आहे. तो तुमच्या साठी कसा ही वेळ काढेल,हे मोबाईल चे युग आहे. लोक दिवस भर फोन हातात घेऊन फिरतात, मग इतक असून ही समोरच्या वेक्ती कडे इतका ही वेळ नाही आहे तो तुमच्या शी बोलेल,तुम्हाला मेसेज करेल, तुमच्या मेसेज चा रिप्लाय देईल, पण तो तुम्हाला जर वाट पाहायला लावत असेल तर समजून जा जी जागा तुम्ही समोर च्या ला दिली आहे. पण त्याने ती जागा तुम्हाला दिली नाही आहे.जर तुम्ही तुमच्या नात्या विषयी सिरीयस असाल तर एकमेकांना वेळ दया आणि ते नाते घट्ट बनवा, आणि जर कोणी तुम्हाला वेळ देत नसेल, तुमच्या पासून दूर राहणं त्याला आवडत असेल, तर कोणाला विचारायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः च्या मनाला विचारा, सत्य तुमच्या समोर आहे. स्वतः ला वारंवार त्रास करून घेण्यापेक्षा पुढे जा आणि आयुष्य नव्याने सुरु करा आणि भविष्य उज्ज्वल बनवा,...... मला इतकं च या लेखावरून सांगायचं आहे. कोणतेही नाते असलं तरी त्यात वेळ देण किती महत्वाचं असत. त्यामुळे ते नाते किती घट्ट बनत, आणि ज्या नात्यात वेळ भेटत नसेल, फक्त तिरस्कार भेटत असेल अश्या नात्यातून दूर जाण योग्य,........... ©Monika #lonely वेळ देण का महत्वाचं असत
Pratik Fuse
#OpenPoetry नाही जिंकायचं हे बक्षीस मला .. फक्त सिद्ध करायचं स्वतःला .. माझ्यासाठी बक्षीस नाही महत्त्वाचाच . मला वाटतंय फक्त एक पान बनाव या nojoto च. एक ओळख व्हावी फक्त स्वतःची बस इच्छा आहे याची.. पैसे तर सर्वच कमावतात . नाव आणि ओळख खूप कमी जण जमवतात.. #OpenPoetry जिंकण महत्त्वाचं नाही .....फक्त लढण महत्वाचं आहे...
🖋️रत्नदीप मोहिते
कधी कधी वर्तमानातील कटू अनुभवांची मनावर बसलेली राख झटकून टाकण्यासाठी आपल्या माणसांशी भावनांचं भांडवल न करता मनातली खदखद व्यक्त करून घुसमटलेल्या मनाला मोकळीक देणं खूप महत्वाचं असतं.. कितीही मोठं दुःख असलं तरी व्यक्त होताच ते क्षणांत ठेंगणं वाटू लागतं.. आणि या व्यस्त जगात आपल्या माणसांशी आपण पुन्हा एकदा घट्ट जोडले जातो... - RAPGEeK_RATNADEeP #महत्वाचं #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #marathivichar #marathiwriter #marathilekhani #marathilekhak
yogesh atmaram ambawale
तुझं हसणं,तुझं बोलणं तसेच तुझं असणं महत्वाचं, आयुष्य जगण्यासाठी जसं श्वास घेणं महत्वाचं. तू नसशील तरी मी लिहिणार कसा ? लिहिताना प्रत्येक शब्दात तुलाच मांडणार कसा.? सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लि
Vinod Umratkar
जीवनात महत्वाचे काय?असावे हा ज्याचा त्याचा प्रश्न वैयक्तिक। पण थोडस महत्व देऊन समाजाला प्रत्येकानं व्हावं थोडं सामाजिक। शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जीवनात महत्वाचं काय ? #जीवनातमहत्वाचंकाय हा विषय यांचा Oms Mandade आहे. #collab #yqtaai Bes
yogesh atmaram ambawale
जीवनात महत्वाचं काय ? क्षणार्धात सांगणे कठीण आहे. जीवन जगताना समोर आलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू,प्रत्येक अनुभव,प्रत्येक प्रसंग महत्वाचा आहे. जन्म दिला ती आई महत्वाची,पालन कर्ता बाप महत्वाचा आहे, शिक्षण दिले म्हणून गुरू महत्वाचे, समाजाने एक ओळख दिली म्हणून समाज महत्वाचे. वेळेनुसार बदलत जाता उपयोगात येणारी प्रत्येक वस्तू महत्वाची, हवा महत्वाची,पाणी महत्वाचे जगण्यासाठी श्वास महत्वाचा,प्रेमासाठी प्रत्येक जीव महत्वाचा, आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्वाचा, अनुभव दिले म्हणून भूतकाळ महत्वाचा, की उद्या साठी विचार करायला लावणारा भविष्यकाळ महत्वाचा. जगतोय ज्या स्थितीत तो वर्तमान महत्वाचा की जे होईल ते बघू हा विचार महत्वाचा. खूप कठीण आहे जगासमोर प्रपंच मांडणे, क्षणार्धात जीवनात महत्वाचं काय ते सांगणे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जीवनात महत्वाचं काय ? #जीवनातमहत्वाचंकाय हा विषय यांचा Oms Mandade आहे. #collab #yqtaai Bes
Madhumati Kinikar
केव्हातरी पहाटे स्वप्नात येऊन गेली शब्द न उमजलेले, शब्दात मांडून गेली उरलो मी न माझा, माझे 'मीपण' घेऊन गेली नजरेत भरून काजळी, नजरेस हरवून गेली क्षणिक जवळीक सुगंधित जराशी आयुष्यभर सोबतीचा, गंध देऊन गेली मग ओंजळ रिकामी, जराशी मी ही पसरली मज हरवून स्वप्नात, स्वप्नात जिंकून गेली ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे. केव्हातरी पहाटे... मला आवड
Rashmi Hule
चंद्र पुर्ण होता नभी तारे विसावलेले गाज सागराची अशी कान त्रुप्त झाले मन मात्र अत्रुप्तच.... नयन जरी सुखावले वाटे कधी सरु नये ही पहाट भरभरून घ्यावी श्वासात कधी न सरावी ही वाट... True Thoughts 💖 ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 शुभ संध्या... आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे. केव्
Avdhut Kulkarni
दिवस पाचवा - स्कंद म्हणजेच कार्तिकेय यांची माता म्हणून स्कंदमाता रुपातील आजची पूजा होय. स्त्रीचे ' आई ' हे रूप सर्वांत महान व पवित्र आहे. आईने आपल्या मुलांचे भरण-पोषण करण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार करणे व वेळप्रसंगी कठोर शासन करणे हेच माता स्कंदमाता दर्शविते. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों नवरात्र सुरू आहे मग तिच्या बद्दल बोललेच पाहिजे. 'ती' ची शक्ती... देवी म्हणजेच स्त्री, अनेक रुपे आहेत तिची. नऊ
Avdhut Kulkarni
दिवस सातवा - माता कालरात्री पूजन देवीचे हे रूप सर्व वाईट गोष्टींचं नाश करून सृष्टीतील अंधकार दूर करणारं आहे. आपणदेखील आपल्या मनातील वाईट विचारांचा नाश करून मनातील अंधकार दूर करणे गरजेचे आहे. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों नवरात्र सुरू आहे मग तिच्या बद्दल बोललेच पाहिजे. 'ती' ची शक्ती... देवी म्हणजेच स्त्री, अनेक रुपे आहेत तिची. नऊ