Find the Latest Status about शेतकऱ्यांच्या खात्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेतकऱ्यांच्या खात्यात.
भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक... •••✦✿✦•🔅•✦✿✦••• भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठकीसाठी भारत राष्ट्र किसान समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री माणिक दादा कदम, नाशिक विभाग समन्वयक श्री दशरथ काका सावंत, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, शेतकरी नेते श्री नाना साहेब बच्छाव, मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांची उपस्थिती राहणार आहे.... या बैठकीला प्रमुख मान्यवर उपस्थितांना महत्त्वपुर्ण मार्गदर्शन करतील... यावेळी उत्तर महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील बीआरएस समर्थकांनी आपले नियोजित ठिकाणी नाशिक , नंदुरबार, पिंपळनेर, धुळे , जळगाव येथे बहुसंख्येने पक्षप्रवेश व बैठकीला उपस्थित रहावे... मान्यवरांचा नियोजित दौंरा ⫷⫸⫷⫸⫷⫸ नाशिक दि. ०७/०४/२०२३ वार - शुक्रवार वेळ - :- १० :- ०० ठिकाण - शासकिय विश्रामगृह नाशिक संपर्क - श्री रामजी निकम 9325074537 श्री वैभव देशमुख 7721909993 श्री संदिपजी खुटे 8888386788 ©भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक... •••✦✿✦•⚜️🔅⚜️•✦✿✦••• भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर्
Vinod Umratkar
सुशांत आम्ही कष्टकरी,शेतकरी,आम्हचे ही ऐका जरा। कधीतरी आम्हचा पण , तुम्ही हो सुशांत करा।। किती घेणार डोक्यावर,हाय प्रोफाइल सुसाईड। कधी बघा ना आम्हचे ,दिवस किती हे वाईट । कधी आमच्याही दुःखाचा मांडा,पसारा खरा खरा।।१।। कितीही बोंबलो आम्ही, तुम्हा ऐकू येत नाही। आम्हच्या मरणाची आता,किंमत काही नाही। कधी आमच्याही झोपडीकडे,वाहू द्या तुमचा वारा।।२।। भारतीय प्रसारमाध्यमानी जितके सुशांत च्या आत्महत्या प्रकरणात जेवढे लक्ष घातले आहे त्यापैकी थोडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात ही लक्ष देऊ
vishnu thore
मनमाड महाविद्यालयात असताना डॉ यशवंत पाठक सरांच्या सहवासातील खूप आठवणी तरळून गेल्या. ही एक... मधली सुट्टी .... चांदवडला एफ वाय झा
sandy
व्हाटसअँप ………व्हाटसअँप हाय हेलो पासून होते सुरुवात मग हळूहळू मिळतात दोन दोस्तीचे हात तो म्हणतो How Are You ती म्हणते I Am Fine तिने विचारल
sandy
सरकार कोणाचेही बनू द्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मनापासून कोणतेही नेते काम करत नाहीत . भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुलभूत सुविधा पूर्ण होऊ शकल्या
sandy
*5 :6वर्ष झाली हो, काय झाले खालील पैकी* - 1)ना शिवस्मारक तयार झाले 2) ना वाड्रा जेलमध्ये गेला 3) ना राममंदिर झालं 4) ना विश्वगुरु झालो 5)
sandy
मत देण्यापूर्वी ...? काही प्रश्न स्वतःला विचारा...? नोकरी टिकविण्याची खात्री वाटते का ?पगारवाढ होते का? नोटाबंदी आणि जीएसटी नंतर तुमचा व्यवस