ते रम्य असे सुंदर क्षण राहील्या त्या गोड आठवणी सदा विचार करीत असे माझे मन ।। हरविला तो फावला वेळ सर्व खेळत आहे व्यस्तपणाचा खेळ कुणी नाही तयार द्यावयास आपुलकीचा खांदा मग येतो नैराश्य आणि न्यूनगंडाचा वांदा ।। म्हणून आपल्या लोकांशी चार शब्द बोलावे त्यांच्या सोबतीचे मधुर क्षण मनी जोपासावे झाली कधी चुक तर मान्य करावी नकारात्मकतेच्या गुंत्यात सकारात्मकता शोधावी ।। शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine