आयुष्य जगताना बालपण खेळण्यात गेले, तर तरुणपण घर संसारात रमले. आयुष्याच्या मध्यावर येताना शहाणपण आले, तेव्हा जाणिले,आता म्हातारपण दूर न राहिले. कधी नव्हे ते आता मनी विचार येऊ लागले, सर्वांसाठी जगताना स्वतःसाठी जगायचे राहिले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या मध्यावर... #आयुष्याच्यामध्यावर हा विषय