*शत्रूने केलेला वार हा जेवढा वर्मी लागतं नाही त्यापेक्षा आपल्यानीच केलेला वार हा मरणयातना सोसण्यासारखा असतो.* *✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे.* (एक छोटासा विचार मांडला पटला तर नक्की कळवा.) 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 शुभ सकाळ