असं म्हणतायेत कि Corona Virus हा माणसाला धडा शिकवतोय...पण हा धडा नेमका कुठल्या माणसा साठी... त्या हातावर पोट असलेल्या मजूरा साठी कि माझ्या दिवस रात्र कष्ट करणार्या शेतकरी बांधवासाठी...कधी कधी काही गोष्टींच उत्तर देखील नसत...निसर्ग देखील पक्षपाती झालाय का असा प्रश्न मला पडायला लागलाय....नेहमी हा समाज देखील वंचीत,शोषीत,पीडीत यांचच शोषण करत आलाय...विधात्या तू तरी नको रे अस वागू.... ------------ सुयोग केदार Lets Write To Bring Revolution