पुढे जाण्यास नेहमीच कुणाची तरी साथ लागते, त्या साथीच्या जोरावरच यश सोबत राहते. नाही म्हटलं तरी प्रत्येकाचेच अस्तित्व असते, पण आपल्याला स्वतः शिवाय इतर कुणाचेच अस्तित्व दिसत नसते. अस्तित्वाची लढाई प्रत्येक जण लढत असतो, माझे ही खूप महत्व आहे,दाखविण्याचा प्रयत्न असतो. अस्तित्व जाणावे स्वतःच्या कार्याचे इतरांच्या सहकार्याचे, मी म्हणजेच सर्वकाही असे न मानता इतरांचे ही अस्तित्व जाणावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे अस्तित्वाची लढाई... #अस्तित्वाचीलढाई हा विषय Amar Bhilare यांचा आहे. चला तर मग लिहूया.