Nojoto: Largest Storytelling Platform

जोपर्यंत आपले हितचिंतक आपल्या चांगल्यासाठी काही बद

जोपर्यंत आपले हितचिंतक आपल्या चांगल्यासाठी काही बदल करायचा सल्ला देतात तेव्हा तो ऐकावा.                                    कारण...नंतर तो सल्ला आपल्या लक्षात आल्यावर आयुष्यातला बराच वेळ पश्चाताप करण्यात, आणि त्या नंतरचा वेळ बदल करण्यात निघून जातो......!            7620552382

©Shiv Construction 
  जगण्याचा मार्ग जर सुकर व्हायचा असेल तर,  आपल्याला अनुभवातून सल्ले देणार्‍या लोकांचे नक्की ऐका,   कारण ते अनुभवाचे बोल असतात.

जगण्याचा मार्ग जर सुकर व्हायचा असेल तर, आपल्याला अनुभवातून सल्ले देणार्‍या लोकांचे नक्की ऐका, कारण ते अनुभवाचे बोल असतात. #मराठीविचार

67 Views