आपल्याला शांतिप्रिय , मनमुराद आयुष्य जगायचं असेल तर आपल्याबद्दल प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कळू नये याची खात्री घ्यायला हवी . . चार गोष्टींना ठेवायलाच हवं गुप्त पेटी मध्ये सदा सदा कायमस्वरूपी आपल्याच कमतरतेचे भांडवल करून , पाठीत वार करू नये याची काळजी घ्यायला हवी . . ©Mohit Jain #crushedpaper