मनातील वादळ शांत करण्यासाठी संयम हा गरजेचा असतो . योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जातो. नाहीतर मनातील वादळ पेटण्यास ठिणगी देखील सर्व पेटवू शकते, त्यास जास्त वेळ लागत नसतो . - ✍️काव्यशितल✍️ शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे वादळ... #वादळ१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine