असे असतात की त्यांची उत्तरे न शोधलेलेच बरे असते... माणूस महत्त्वाचा असेल तर प्रश्नांना जागाच नसते.. आयुष्यात अनेक प्रश्न पडतात पण प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच असे नसते.. काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याला गेलो तर अनेक नवीन प्रश्न निर्माण होतात म्हणून न शोधलेलेच बरे असते... जीवनाचे ही थोडेसे असेच असते काही गोष्टींवर विश्वास ठेवला तर आयुष्य सुखी होत असते.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine