निराशावादी कधी राहु नये, येता नैराश्य विचारात खोलवर जाऊ नये. उठावे पुन्हा,नीट विचार करावे, कुठे कमी पडलो आपण,ह्याचे आकलन करावे. लढावे पुन्हा,नेहमी आशावादी राहावे, यश अपयश येतंच राहते,त्याला का घाबरावे. जिंकणार मी,मीच यशस्वी होणार, ही आशा मनी ठेवा,कधीच निराश नाही होणार. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे.. निराशावादी कधी राहु नये तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील