प्रत्येक नातं ज्या शब्दांनी खुलत जात, तो फक्त अडीच अक्षरांचा शब्द असतो. त्या अडीच अक्षराच्या शब्दाला आपण प्रेम म्हणतो, जो नात्यांमध्ये भावनीकता जपतो. प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो, तो हाच अडीच अक्षरांचा शब्द असतो. ह्या अडीच अक्षरात खूप सामर्थ्य असते, ह्याच्या मुळेच सर्व नाती जपुन व टिकून असते, सुप्रभात सुप्रभात कसे आहात? आजचा विषय आहे अडीच अक्षरांचं... #अडीचअक्षर #अक्षर चला तर मग सुंदर सुंदर लिहा. #collab #yqtaai