काही प्रश्न ही प्रश्नच राहून जातात| खरे उत्तर शोधायला गेले तर लोक बोट उठतात || जग स्वार्थी झाले आहे| पैशामागे मागे धावत आहे|| शेतकरी खूप मेहनत करतो पण मालाला भाव नाही मिळला | शेतकरी राब राब राबला पण दुसऱ्यांनी फायदा घेतला || शेतकऱ्यांचे प्रश्न हे कायम प्रश्न बनुन राहीले | उत्तर शोधायला गेले तर राजकारणी मागे लागेल || काय करणार प्रश्नांची उत्तरे शोधायला गेले | शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझामुळे कितीतरी बळी गेले|| - ✍️Shital K. Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine