जीवनाच्या वाटेवरी सहजगत्या मिळत नाही कधी यश, खचून जाऊ नये कधी अपयशानंतर जोमाने पुन्हा उभे रहावे येता अपयश. पुन्हा पुन्हा करावे प्रयत्न,हताश निराश होऊ नये, जीवनाच्या वाटेवरी इतक्या सहजासहजी हार मानू नये. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अपयशा नंतर.. #अपयशानंतर हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine