आठवणीतील ते दिवस पुन्हा पुन्हा आठवतात मनाला एक प्रकारचे वेड लावतात. आठवणीचा क्षणात जग हे सुंदर वाटते. पण भानावर येता क्षणी पडक्या वड्यासारखे भासते. आठवणीचा त्या क्षणात मन वृदांवन जाणवते पण भ्रुमळ पडता क्षणी पेटलेला वणवा भासते. आठवणीचा त्या क्षणात निसर्ग आपला पाऊस पाडतो पण शुद्धीवर येता क्षणी छातीवरती दगड भासतो. पण, जाणिव होते वर्तमानची आणि चिंता वाटते भविष्याची , व क्षणात भुतकाळ नाहिसा होतो.... व जग जिंकण्याचा उत्साह निर्माण करतो " कपीसुत" पवन पाटिल (कपिसतनय) आठवणीतील ते दिवस