हेच दिवस बघणे बाकी होते, गावातील कुणाच्याही अंत्ययात्रेला हजर राहणारा तो, त्याच्या अंत्ययात्रेला चारच जण होते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे. त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत. आजचा विषय आहे #565मराठी म्हणजेच पहिल्या ओळीत पाच शब्द असतील,दुसर्या ओळीत सहा शब्द असतील आणि तिसर्या ओळीत परत पाच शब्द असतील. त्रिवेणी लिहुयात. आणि ही एक स्पर्धा आहे,तुमचा वेळ फक्त 12 पर्यंत आहे त्यानंतर लिहीलेल्या पोस्ट घेण्यात येणार नाही पण तुम्ही लिहु शकता.