Nojoto: Largest Storytelling Platform

पानगळती नंतर फुलणाऱ्या चैत्र पालवीची किमया निसर्गा

पानगळती नंतर फुलणाऱ्या चैत्र पालवीची किमया निसर्गाकडून शिकता आली की, गतस्मृतीमधील कटू आठवणी दूर करून सहजीवनातील सुरेल लाघवी क्षण अलवारपणे जपता येतात.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग
पानगळती नंतर फुलणाऱ्या चैत्र पालवीची किमया निसर्गाकडून शिकता आली की, गतस्मृतीमधील कटू आठवणी दूर करून सहजीवनातील सुरेल लाघवी क्षण अलवारपणे जपता येतात.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

मनातील भावतरंग #मराठीविचार