व्यवस्थेस तसी फिकीर नाही, आटले जरी पाणवठे ढगातून होत चालला पाऊस वजा, जंगलातून झाडे.. शेतजमिनी होतात स्वाहा, तंत्र विकसित रोज नवे बळी जाते हिरवळ, न्याय मागायचा कुणाकडे?.. #दिबा_विचार ©Dileep Bhope #पाऊस