Nojoto: Largest Storytelling Platform

जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाची आपल्या जगण्याशी झु

जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाची आपल्या जगण्याशी झुंज चालू असते.
जीवनात त्याच्या नेहमीच सुखदुःखाची लढत असते.
कधी सुख बाजी मारते तर कधी दुःख बाजी मारते.
लढतीत ह्या कधी हरल्यासारखे वाटत असते तर कधी जिंकल्यासारखे वाटत असते.
झुंज म्हटली की डाव कधी इकडे तर कधी तिकडे असतो.
लढतीत ह्या माणूस कधीच जिंकत नसतो तो फक्त लढत असतो
आपल्या जीवनात जगण्याशी झुंज देत असतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
झुंज..
#झुंज
हा सुंदर विषय
Rupali Jadhav  यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाची आपल्या जगण्याशी झुंज चालू असते.
जीवनात त्याच्या नेहमीच सुखदुःखाची लढत असते.
कधी सुख बाजी मारते तर कधी दुःख बाजी मारते.
लढतीत ह्या कधी हरल्यासारखे वाटत असते तर कधी जिंकल्यासारखे वाटत असते.
झुंज म्हटली की डाव कधी इकडे तर कधी तिकडे असतो.
लढतीत ह्या माणूस कधीच जिंकत नसतो तो फक्त लढत असतो
आपल्या जीवनात जगण्याशी झुंज देत असतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
झुंज..
#झुंज
हा सुंदर विषय
Rupali Jadhav  यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.