आज शाळेत खूप लगबग होती, कुणाच्या चेहऱ्यावर आनंद तर कुणाच्या चेहऱ्यावर नाराजी होती. एकच गोष्ट काय ती एकसारखी होती, प्रत्येकाच्या हातात गुलाबाचा फुल नि डोळ्यात गेल्या काही वर्षाची आठवण दिसत होती. आजचा दिवस हा आमचा शाळेतला शेवटचा दिवस होता, शाळेत आज आमचा निरोप समारंभ होता. पुन्हा कधी आपण एकत्र भेटणार की कायमचेच दूर जाणार, हा ही सर्वांच्या मनात विचार होता. आपले लाडके गुरुजी ह्यापुढे आपल्यासोबत नसणार ह्याचा मनाला खूप त्रास होत होता. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शाळेचा शेवटचा दिवस-निरोप समारंभ #निरोप1 सुंदर सुंदर रचना करा,तुम्हाला जे वाटते ते लिहा. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.