का येतो दरवर्षी दुष्काळ प्रत्येक वर्षी दुष्काळ येतो शेतकऱ्यांच्या सुखाला हिरावून घेतो का होते असं का पडतोय दुष्काळ आपल्यामुळे होतय हे आपल्याला माहीत असावं निदान शेतकऱ्यांसाठी तरी प्रदूषण कमी करावं वाढत्या प्रदूषणामुळे ओझोन चा होतोय ह्रास तापमान वाढतंय आणि बळीराजाला होतोय त्रास रखरखत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वाढतोय दर मग रेघा जमिनीला आणि भेगा काळजाला, पडणारच शेतकऱ्याला बोलायला वाव नाही उसालाही भाव नाही शेतकऱ्यांची दैना होते पण सरकारला दिसत नाही चला एक झाड लावू या दुष्काळाला पळवू या प्रदूषण कमी करूया आणि बळीराजाचा आयुष्यात पुन्हा आनंद अनुया चला श्रमदान करुया दुष्काळाला पळवू या अन्नदात्या चे आभार आभार मानूया दरवर्षी का येतो दुष्काळ