कोण असतं कोणाच , आयुष्य असतं एकट्या मनाच. आपलीच माणसं जेव्हा जातात दूर, तेव्हा ,एकट्या मनातूनच निघतो काळा धुर. कधी कधी मन म्हणत असत हा आपला तो आपला हाच तर असतो मनाचा सर्वात मोठा गफला . नुसतच मन जुळून जुळत नाहीत नाती , आयुष्य आपलं असतं खूप घणाघाती #घनाघाती