हे कितपत योग्य आहे??? हा प्रश्न प्रश्नच राहून गेलाय.. स्त्रिया कितीही खंबीर झाल्या तरी हा प्रश्न पाठ सोडत नाही. आणि मग एखादी घटना ऐकून पुन्हा ' ती ' कवितेत शिरते.. पण तरीही सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचत नाही.. ती कळली तरी तिच्या वेदना समजत नाहीत.. हे कितपत योग्य आहे?
#ती#मराठी_quote#yqtaai#yqmarahiquotes