या जगात क्षमा सारखं कोणतंच वरदान नाही मनापासून केलेली क्षमा ही नेहमीच फलदायी ठरते अन नेहमीच मनाला भावते यासाठी चुकीला क्षमा हवीच पण कुणी जाणूनबुजून चूक करत असेल तर त्याला क्षमा कधीच मिळणार नाही क्षमा करावी मनापासून