प्रेमाच्या बाबतीत हे असंच होत, जसं काहीतरी राहून जातं. असंच होतं ना तुलाही.. भेट झाल्यावर,खूप गप्पा होऊनही, वेगळे होताना असं का वाटतं, कितीही भेटलो तरी कमीच का वाटतं. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे असंच होतं ना तुलाही... #असंचहोतंनातुलाही हे शीर्षक मिलिंद जोशी यांच्या एका काव्यसंग्रहाचे आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine