नारी सशक्तीकरण... महाराष्ट्राच्या मातीत मावळा राहीला नाही.. हिजड्यांचीच गर्दी, कोणी मर्द राहीला नाही.. राजरोस जळतेय रोजच अबला ईथे, माणसांच्या मनगटात आता जोर राहीला नाही.. रोजच मेनबत्त्या रोजच निशेध फक्त, रांझण्याचा पाटलाचा चौरंगा करनारा हात राहीला नाही.. कवीराज। 9021034917 महीला प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न