प्रसन्नवाणी कधी कधी माणसांनी डोळयातून नही तर शब्दातून तरी व्यक्त व्हायलाच लागतं कारण कोणाला डोळ्यांची भाषा कळते तर कोणाला शब्दांची गरज असते आणि हे दोन्ही काळ ,वेळ आणि परिस्थिती यावर अवलंबून असते. -प्रसन्नजीत (प्रसन्न पद्मजा-प्रमोद कानेगावकर) मन माझं विचार मांडत...!