बिनधास्त जगणे आठवते ते,तमा नव्हती कसेही वागण्याला, सुट्टी नसते कधीच,नियमित भरते ही आठवणींची शाळा, सुख दुःखाच्या अनुभवाचे धडे आठवते जेव्हा, आयुष्याच्या दप्तरात ठेवलेल्या पुस्तकांची आठवण येते तेव्हा. आपसूक डोळे पाणावतात मग,आठवणींची शाळा भरते जेव्हा, कधी कोण नजरेसमोर दिसेल,असे वाटले नव्हते तेव्हा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आठवणींची शाळा... #आठवणींचीशाळा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai