प्रत्येक विचारांवर कुठल्यातरी भीतीचं सावट असतं.. पुढे चालू...ठेवून इतकंच लिहितो तेच सावट सतत मनाला टोचत राहतं. नाही लिहिले तरी मन अस्वस्थ आणि लिहिले तरी भीतीने अस्तव्यस्त. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज एक वेगळी स्पर्धा ठेवली आहे. तुम्ही आता शेवटची कोणती कविता लिहिलीत? त्याची शेवटची ओळ घ्यायची आणि नवीन कविता लिहायची. जमेल ना?? चला, पाहूया कोण कोण काय काय लिहितंय ते. टॅग करा #पुढेचालू #पुढेचालू1