अनोळखी लोकं कधी ओळखीचे होऊन जातात आपलं आपल्यालाच कळत नाही आणि मग त्यांचा फोन नाही आला आपल्याला करमत नाही एक वेगळीच दुनियादारी त्या अनोळखी व्यक्तीसाठी आपल्या मनात तयार होतो वेगळेच प्रेम अनोळखी व्यक्तीसाठी अनोळखी व्यक्ती कधी आपल्या आयुष्याचा विभाज्य भाग होऊन जातो आपल्यालाच कळत नाही #मराठीकविता