"शिवराय अंगि करावे"सर्वप्रथम राजकारण्यांनी ह्या गुणांचा अंगीकार करणे जास्त गरजेचे ! यांच्यातील महाराज जर जागे झाले,तरअवघा महाराष्ट्र तरेल ! आपल्यातील गुणांना डावलणारे, आपल्याला मागे आणणारे,दुसरे तिसरे कोणी नसुन आपलेच राजनेते व आपल्यातील मी राहतो!
"जय शिवराय"