Nojoto: Largest Storytelling Platform

नेता अन तू सामान्य माणसा... घाबरून असाच.....तु रा

नेता अन तू

सामान्य माणसा...
घाबरून असाच.....तु राहणार का ?
मराठीच्या हक्कासाठी यापुढे...
                    तु नाही लढणार का..?
            लाचार आपण बनणार का ?
आयतं सुराज्य मिळेल या भ्रमात..
       फक्त मागेच तुम्ही पळणार का ?
 मान सन्मान सांभाळत..
 शेवट पर्यंत कार्यकर्तेच राहणार का ?
 गुदमरलेल्या काही शहरांत..
              कोंडुन जीव सोडणार का ?

                    
ऐक राजनेत्या..!        
सक्षमांन बरोबर असक्षमांचा विचार..
   स्वार्था खेरीज... नेत्यानो करणार का ?
एकदा गमविलेला स्वाभिमान..
          पैसा देवुनही परत मिळणार का ?
विखुरलेला महाराष्ट्र माझा...
               एकत्रीत पुन्हां आणणार का ?
प्रश्न पडलेत जे अनेक वेड्या जीवांना...
                 उत्तर तयाचे मिळणार का..?
                       राज नेत्यानो.! 
             ब  उत्तर तयाचे मिळणार का..?
               
जय शिवराय
श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ "शिवराय अंगि करावे"सर्वप्रथम राजकारण्यांनी ह्या गुणांचा अंगीकार करणे जास्त गरजेचे ! यांच्यातील महाराज जर जागे झाले,तरअवघा महाराष्ट्र तरेल ! आपल्यातील गुणांना डावलणारे, आपल्याला मागे आणणारे,दुसरे तिसरे कोणी नसुन आपलेच राजनेते व आपल्यातील मी राहतो!
"जय शिवराय"
नेता अन तू

सामान्य माणसा...
घाबरून असाच.....तु राहणार का ?
मराठीच्या हक्कासाठी यापुढे...
                    तु नाही लढणार का..?
            लाचार आपण बनणार का ?
आयतं सुराज्य मिळेल या भ्रमात..
       फक्त मागेच तुम्ही पळणार का ?
 मान सन्मान सांभाळत..
 शेवट पर्यंत कार्यकर्तेच राहणार का ?
 गुदमरलेल्या काही शहरांत..
              कोंडुन जीव सोडणार का ?

                    
ऐक राजनेत्या..!        
सक्षमांन बरोबर असक्षमांचा विचार..
   स्वार्था खेरीज... नेत्यानो करणार का ?
एकदा गमविलेला स्वाभिमान..
          पैसा देवुनही परत मिळणार का ?
विखुरलेला महाराष्ट्र माझा...
               एकत्रीत पुन्हां आणणार का ?
प्रश्न पडलेत जे अनेक वेड्या जीवांना...
                 उत्तर तयाचे मिळणार का..?
                       राज नेत्यानो.! 
             ब  उत्तर तयाचे मिळणार का..?
               
जय शिवराय
श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ "शिवराय अंगि करावे"सर्वप्रथम राजकारण्यांनी ह्या गुणांचा अंगीकार करणे जास्त गरजेचे ! यांच्यातील महाराज जर जागे झाले,तरअवघा महाराष्ट्र तरेल ! आपल्यातील गुणांना डावलणारे, आपल्याला मागे आणणारे,दुसरे तिसरे कोणी नसुन आपलेच राजनेते व आपल्यातील मी राहतो!
"जय शिवराय"

"शिवराय अंगि करावे"सर्वप्रथम राजकारण्यांनी ह्या गुणांचा अंगीकार करणे जास्त गरजेचे ! यांच्यातील महाराज जर जागे झाले,तरअवघा महाराष्ट्र तरेल ! आपल्यातील गुणांना डावलणारे, आपल्याला मागे आणणारे,दुसरे तिसरे कोणी नसुन आपलेच राजनेते व आपल्यातील मी राहतो! "जय शिवराय"