नेहमी विचारला जाणारा प्रश्न मला ... तू कविता कशी लिहते? जेव्हा मन हे स्वतः शी संवाद साधते, आणि कधी यमक तर अलंकार आणि मनातले भाव शब्दात मांडणे तेव्हा 'कविता' जन्म घेत असते . -✍️काव्यशितल✍️ #लेखणी