Nojoto: Largest Storytelling Platform

वादळ येते,वादळ जाते, किती नुकसान झाले,हे मात्र काय

वादळ येते,वादळ जाते,
किती नुकसान झाले,हे मात्र कायम लक्षात राहते.
वादळ हे भावनिक मनाचे असेल तर,
नाते उध्वस्त करून जाते.
आणि जर हेच वादळ निसर्गाचे असेल तर,
संपूर्ण वातावरण बदलून जाते.
वादळ हे असेच असते,
उध्वस्त करून जाणे त्याचे कामच असते.
पण ह्या वादळातून सावरून,
पुन्हा जिद्दीने उभे राहणे,आपले काम असते. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
वादळ...
#वादळ1 
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
वादळ येते,वादळ जाते,
किती नुकसान झाले,हे मात्र कायम लक्षात राहते.
वादळ हे भावनिक मनाचे असेल तर,
नाते उध्वस्त करून जाते.
आणि जर हेच वादळ निसर्गाचे असेल तर,
संपूर्ण वातावरण बदलून जाते.
वादळ हे असेच असते,
उध्वस्त करून जाणे त्याचे कामच असते.
पण ह्या वादळातून सावरून,
पुन्हा जिद्दीने उभे राहणे,आपले काम असते. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
वादळ...
#वादळ1 
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.