प्रिय YQ ताई.. काय लिहावे तेच कळत नाहीये.. प्रिय YQ ताई लिहून झाल्यावर पुढे काय लिहावे.. हेच कळेना.. बराच उशीर काय लिहावे हे विचार करण्यातच गेला.. काही गोष्टी सांगता ही येत नाहीत.. लिहिता ही येत नाहीत.. फक्त आणि फक्त मनाने समजून घ्याव्या लागतात.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे प्रिय वाय क्यु ताई... काल मी तुम्हाला एक पत्र लिहिले होते, आज तुम्ही मला पत्र लिहा, हे पत्र मी माझ्याजवळ कायम जपून ठेवणार आहे. #प्रियवायक्युताई