मायेचे कर्तव्य स्थुल सुटेपर्यंत संपणारच नाही. पण त्यातूनही अवधित अवधी काढून "अखंड नामस्मरण" येणे, अखंड चिंतन आपण केले तर सताची कृपा होऊन जी क्लेशात्मक स्थिती आहे ती नाश पावेल. ..............गुरुदेव पितामह........... : संकलन : #मयुर_तोंडवळकर