घेताक्षणी तीचा जणु हृदयाचे ठोके हळुवार होई तिच्या त्या अलगद स्पर्शाने मन भरून येई ।। तिनी केलेल्या स्तुतीने सातव्या अस्मानी असल्याचे भासते तीने दिलेल्या सहानुभूतीने मन शांतचित्त , एकाग्र होउन जाते ।। ती जर सदा असेल सोबती तर कधीच नाही होणार अधोगती बेधुंद, पवित्र, निर्मळ आणि निरागस मन तीचे हीच जणु तीची खऱ्या अर्थाची श्रीमंती ।। शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.