, संपता सर्व आज ऊरलेच न काही, स्वप्न होते त्याचे सोबत तीच्या जगेल आयुष्य, सोबत तीचि ऊरलीच नाही,, होते प्रेमळ नाते खूप, तीचा दूरावा त्याला कधी खपलाच नाही,, सर्वच समजली ती सर्वच जानले, पण थांबवू स्वताला शकलिच नाही, ओथंबला होता त्याचा आश्रूसागर, पाहण्यास मागे ती वळलीच नाही, होता ऊभा तीथेच तो, येईल परत ति, घेईल मिठीत रेशीम तिच्या त्या, विश्वास त्याचा कधी खचलाच नाही, प्रेम केले फेकून स्वतः स त्याने, अति प्रेम ते सहन झालेच नाही,, तडपतडप तडपला, थांब एकदा परत नाही होणार असले काहि, बोलायला तो खचून गेला हिम्मत ही झालीच नाही,,, हिम्मत ही झालिच नाही,, सांगू कसे चूकलो जरी, राहू कसा ग शिवाय तूझ्या ते मला कधी जमलेच नाही,,,, कधी जमलेच नाही , ,,,,,,,,, अपूर्ण वाट ति प्रेमाची,, एक आस ती स्वतः शी हरलेल्या मनाची,,,मनाची